भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, November 5, 2013

११३१. वनेषु दोषाः प्रभवन्ति रागिण:गृहेषु पञ्चेन्द्रियनिग्रहस्तपः |

अकुत्सिते कर्मणि यः प्रवर्तते निवृत्तरागस्य गृहं तपोवनम् ||

अर्थ

विषयी [आसक्त] माणूस अरण्यात राहिला तरी त्याच अधःपतन होऊ शकत. तेच पंचेंद्रियांवर ताबा मिळवून माणूस घरात राहिला तरी ते तपच होय. अयोग्य कर्म न करता; आसक्ति रहित राहून कर्तव्य करणाऱ्याच्या बाबतीत घर हेच आश्रमाप्रमाणे असत. [घरालाच आश्रमाच पावित्र्य प्राप्त होत. त्याला सन्यास घ्यायची काही जरुरी नसते.]

No comments: