भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Friday, November 29, 2013

११५४. दिनयामिन्यौ सायंप्रात:शिशिरवसन्तौ पुनरायात: |

काल: क्रीडति गच्छत्यायुस्तदपि न मुञ्चत्याशावायुः ||

अर्थ

रात्र आणि दिव; सकाळ नंतर संध्याकाळ अशा रीतीने सर्व ऋतु एकापाठोपाठ एक पुन्हा पुन्हा येऊन जातात. काळ असा खेळ करत असतो [आपलं] आयुष्य निघून जात तरीदेखील आशा [हाव] संपत नाही. [या आशा हा; काळज्या सोडून देऊन ईशचिंतनात माणसांनी आयुष्य व्यतीत केलं पाहिजे.]

No comments: