भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, February 27, 2013

९३९. मनसा चिन्तितं कार्यं वचसा न प्रकाशयेत् |

अन्यलक्षितकार्यस्य यत: सिद्धिर्न जायते ||
अर्थ

काय करायचंय ते मनात घोळवलं तरी [ते सगळं] बोलून टाकू नये कारण की; दुसऱ्यांनी त्यात [फार] लक्ष घातलं तर काम पूर्ण होत नाहीत.

No comments: