भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, February 27, 2013

९३७. सत्यं न मे विभवनाशकृतास्ति चिन्ता भाग्यक्रमेण हि धनानि भवन्ति यान्ति |

एतत्तु मां दहति नष्टधनाश्रयस्य यत्सौहृदादपि जनाः शिथिलीभवन्ति ||

अर्थ

खरोखरच मला वैभव नाहीस झाल्याबद्दल काही काळजी वाटत नाही. नशिबाच्या फे~यामुळे संपत्ती येते आणि निघून पण जाते [ती केंव्हा तरी मिळेलच] परंतु श्रीमंतीचा ~हास झाल्यावर लोक मैत्रीचे संबध सुद्धा कमी करतात, यानी मी अगदी पोळून निघालोय [याबाबत मला फारच वाईट वाटत.]

No comments: