भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Wednesday, February 20, 2013

९३२. अगुणस्य हतं रूपमशीलस्य हतं कुलम् |

असिद्धेस्तु हता विद्या अभोगस्य हतं धनम् ||

अर्थ

जर चांगले गुण नसतील तर स्वरूपसुंदर असून ते वाया जातात. चारित्र्य कलंकित असेल तर घराण्याला बट्टा लागतो. शिक्षण ती कला पूर्ण येई पर्यंत [वरच्या थरापर्यंत न गेल्यास] वाया जाते. जो आपल्या संपत्तीचा उपयोग करत नाही ती फुकटच जाते.

No comments: