भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Tuesday, March 12, 2013

९५२. मयूखैर्जगत: सारं ग्रीष्मे पेपीयते रवि: |

स्वादु शीतं द्रवं स्निग्धमन्नपानं तदा हितम् || सुश्रुत

अर्थ

ग्रीष्म ऋतु मध्ये सूर्य पृथ्वीवरील आर्द्रता संपूर्णपणे शोषून घेतो. अशावेळी गोड, थंड; ओलसर आणि स्निग्ध  अशा खाद्य आणि पेय पदार्थांच सेवन करणे हितकर असते.

No comments: