भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Thursday, January 17, 2013

८९९. केचिदज्ञानतो नष्टाः केचिन्नष्टाः प्रमादतः |

केचित् ज्ञानावलेपेन केचिनष्टैस्तु नाशिताः ||
अर्थ

मूर्खपणामुळे काही लोकांचा नाश झाला. काहींच्या घोडचुकांमुळे त्यांचा नाश झाला. ज्ञानाचा माज आल्यामुळे काही लोक वाया गेले आणि काही [बिचारे जे आपल्या कर्मांनी मेले ते] मारले गेले.

No comments: