भाषासु मुख्या मधुरा दिव्या गीर्वाण भारती।
तस्यां हि काव्यं मधुरं तस्मादपि सुभाषितम्॥

Monday, January 28, 2013

९११. परस्परभयादेके पापा: पापं न कुर्वते |

एवं सांसिद्धिके लोके सर्वं दण्डे प्रतिष्ठितम् || महाभारत शांतिपर्व

अर्थ

काही पापी [दुष्ट बुद्धीचे] लोक एकमेकांच्या भीतीने पाप [वाईट कृत्य] करीत नाहीत. अशा पद्धतीमुळे सर्व जगातील [सुरळीत व्यवहार] दंडावर [शिक्षेच्या भीतीमुळे] होत असतात.

No comments: