दण्डः सुप्तेषु जागर्ति दण्डं धर्मं विदुर्बुधाः || महाभारत शांतिपर्व
अर्थ
प्रशासनामुळे [चूक झाल्यास शिक्षा करणे] सर्व जनतेचे [व्यवहार]
सुरळीत होतात. दंडामुळे [दुबळ्या लोकांच] रक्षण होत. अज्ञानी लोकांच्या
बाबतीत प्रशासन जागृत असत [त्यांना चुका करू देत नाही] त्याला जाणकार धर्म
असं मानतात.
No comments:
Post a Comment